लवकर करा हे काम ! शिधापत्रक धारकांना मिळणार नाही या महिन्यापासून धान्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update:- शासनाकडून गरीब कुटुंबाला अनेक असे लोक कल्याणकारी योजना जिल्हा जातो त्यासाठी शासनांतर्गत अनेक योजना राबवले जातात .शासनाची एक महत्त्वाची योजना म्हणजेच गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणी. महामारीच्या काळापासून राज्यातील नागरिकांना मोफत रेशन धान्य दिले जाते. ही योजना आता 2028 पर्यंत चालू ठेवली आहे. परंतु जर तुम्हाला या योजनेचे नियम माहित असणे गरजेचे आहे. Ration Card Update

या शिधापत्रिका धारकांना मिळणार 12 वस्तू येथे क्लिक करून पहा

रेशन कार्ड बाबत असेच काही घटना घडलेल्या जे नागरिक पात्र नसतानाही शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा नागरिकांसाठी आता सरकारने काही लोकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे देशात अनेक जणांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते असे देखील चर्चा आता रंगू लागली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशन कार्ड साठी अपात्र ठरले आहेत असे .लोकांना आता रेशन कार्ड बंद करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे .यासाठी शासनाकडून यादी देखील पाठवण्यात आलेली आहे. व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुरवठा विभागाकडे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत या महिन्याच्या खात्यावरती पैसे जमा

या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ज्या लोकांनी चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भर आधार लिंक केले नसेल. अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहेत. हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

जर तुम्ही अन्य कारणामुळे किंवा आयकर भरत असलेले जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर .शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनच्या लाभ घेत असाल तर .अशा लोकांकडून 27 रुपये प्रति किलो या दराने त्यांना मिळणारे धान्याची किमतीची वसुली केली जाणार आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा योजनेचे पैसे जमा

• या लाभार्थीचे राशन होणार कायमस्वरूपी बंद;

शासन निर्णय सर आता जे लोक आयकर भरतात .आणि त्यांच्याकडे दहा एकर पेक्षा अधिक जमीन आहे. अशा लोकांना आता शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनच्या लाभ बंद होणार आहे. म्हणजेच शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याकडे दहा एकर पेक्षा अधिक शेत जमीन आहे. अशा शेतकऱ्यांच्या आधारे रेशन कार्ड बंद होणार आहे. दरम्यान आता शासनाकडून अशा लोकांना ओळखले जात असून. अशा लोकांचे शिधापत्रिका रद्द केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शासनाने याबाबत आता यादी तयार करून संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली सुद्धा आहे. म्हणजेच येते काळामध्ये अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे .जे लोक अपात्र असून रेशन कार्डचा लाभ घेत त्यांना आता रेशन मिळणार नाही. व त्यांची रेशन कायमस्वरूपी बंद होणार आहे. हे काम सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!