Loan waiver | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा

Loan waiver

Loan waiver | राज्य सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे. ही योजना महा विकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फड केली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महा विकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर … Read more

Beneficiary Status: या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा

Beneficiary Status:

Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला अखेर त्याचे गंतव्यस्थान सापडले आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 हजार रुपये जमा केले जातील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी … Read more

सिबिल स्कोर वाढायचा सोपा मार्ग…! याप्रकारे वाढू शकता तुम्ही तुमचा सिबिल स्कोर

Cibil Score

Cibil Score : मित्रांनो पैशाची गरज कधी ना कधी लागते तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करण्याचे व त्या दिशेने योजना आखली असेल. मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करण्या चा विचार करीत असाल परंतु तुमच्याकडे भांडवल नाही. मी तुम्हाला यासाठी आता कर्ज घ्यायचे आहे. मित्रांनो कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे क्रेडिट स्कोर चांगला असला पाहिजे.Cibil Score या … Read more

सोने झाले खूपच स्वस्त, पहा आजचे 10 ग्रॅम सोन्याचे भाव

Gold Rate Today

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसात सोन्याचे भाव खूप वाढले होते, आता 10 ग्रॅम सोने फक्त एवढ्या रुपयात मिळते.. जाणून घ्या आज तुमच्या शहरातील सोन्याचा भाव. सोने हा एक मौल्यवान धातू आहे, त्याची किंमत तासनतास वाढतच असते. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि सोन्याची किंमत कधी वाढेल याची वाट पाहत … Read more

लाल मिरची झाली गोड..! मिरचीच्या दरात मोठी घसरण, पहा लाल मिरचीचा बाजार भाव

Red Chilli Price

Red Chilli Price: नमस्कार मित्रांनो, मिरचीचा हंगामा संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची रोज 50 टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या आखेपर्यंत मिरचीचा हंगामा सुरु राहणार आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये नागरिक मिरची खरेदी करून … Read more

सोयाबीनची आवक घाटल्यामुळे दरात झाली मोठी वाढ..! पहा आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव

Soyabean Rate Today

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाने सोयाबीनला या वर्षाच्या कधीपण करण्यासाठी 4600 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला होता. मात्र मागील महिन्यापासून राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हमीभाव पेक्षा कमी असून त्याचा शेतकऱ्यांना मोठ आर्थिक फटका बसला आहे. आज महाराष्ट्र राज्यातील लातूर ही एकमेव बाजार समिती वगळता इतर कोणत्याही बाजार समितीमध्ये … Read more

मार्चच्या सुरवातीला सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची नवीनतम किंमत

Today Gold Price

Today Gold Price: नमस्कार मित्रांनो, सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांना आणि इतर वस्तूंना मोठी मागणी असते. मात्र, चांदीचा भाव किलोमागे 70 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांना आणि इतर वस्तूंना मोठी मागणी असते. मात्र, चांदीचा भाव किलोमागे 70 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हे दर IBJA द्वारे GST आणि इतर करांशिवाय दिले जातात. 24 कॅरेट … Read more

रेशन कार्ड धारकांना आजपासून लागू होणार नवीन नियम, मोफत रेशन सोबत या 6 गोष्टी मिळणार..! पहा सविस्तर माहिती

ration card updates

Ration Card New Updates: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल आणि सरकारी रेशन योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत धन्य मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. रेशन कार्ड धारकांसाठी आता सरकार नवा नियम लागू करणार आहे. दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधा वटप योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल व निम्रवर्गीय पात्र उमेदवारांना बाजारापेक्षा कमी किमतीत … Read more

या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर! वाचा सविस्तर माहिती

Loan Waiver List

Loan Waiver List | राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. महाविकास आघाडीच्या काळामध्ये अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी राबवली गेली होती. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. … Read more

error: Content is protected !!